बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

आह्यीं जावें कवण्या ठायां – संत जनाबाई अभंग – ३१८

आह्यीं जावें कवण्या ठायां – संत जनाबाई अभंग – ३१८


आह्यीं जावें कवण्या ठायां ।
न बोलसी पंढरीराया ॥१॥
सरिता गेली सिंधूपाशीं ।
जरी तो ठाव न दे तिसी ॥२॥
जळ कोपलें जळचरासी ।
माता न घे बाळकासी ॥३॥
ह्मणे जनी आलें शरण ।
जरी त्वां धरिलेंसे मौन्य ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आह्यीं जावें कवण्या ठायां – संत जनाबाई अभंग – ३१८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *