संत कान्होबा अभंग

मन उतावीळ – संत कान्होबा अभंग – ४३

मन उतावीळ – संत कान्होबा अभंग – ४३


मन उतावीळ । झालें न राहे निश्चळ ॥१॥
दे रे भेटी पंढरीराया । उभारोनि चारी बाह्मा ॥२॥
सर्वाग तळमळी । हात पाय रोमावळी ॥३॥
तुकयाबंधु म्हणे कान्हा । भुक लागली नयना ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मन उतावीळ – संत कान्होबा अभंग – ४३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *