संत निळोबाराय अभंग

काम क्रोध पळती – संत निळोबाराय अभंग -१०१२

काम क्रोध पळती – संत निळोबाराय अभंग -१०१२


काम क्रोध पळती दुरी ।
माया तृष्णा आपापरी ॥१॥
विठ्ठल नामाचिया गजरें ।
दोष गेले दिगांतरें ॥२॥
अहं ममता देशघडी ।
आशा चिंता झाली वेडी ॥३॥
निळा म्हणे ऐसें झालें ।
हरिच्या नामे हरिचि केलें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

काम क्रोध पळती – संत निळोबाराय अभंग -१०१२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *