संत संताजीचे अभंग

नको नको जोखड म्हणे – संत संताजीचे अभंग – ५२

नको नको जोखड म्हणे – संत संताजीचे अभंग – ५२


नको नको जोखड म्हणे तुकावाणी ।
जिजाबाई राणी हानी मारी ।।
म्हणे कैसेँ तुला लागलेँ हे वेड ।
संसारात जोड करि कांही ।।
संतु म्हणे असेँ आहे हेँ जोखड ।
करा कांही जोड देवाजाची ।।


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नको नको जोखड म्हणे – संत संताजीचे अभंग – ५२

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *