संत जगमित्र नागा अभंग

भयभित झाले तेव्हा – संत जगमित्र नागा अभंग – ३

भयभित झाले तेव्हा – संत जगमित्र नागा अभंग – ३


भयभित झाले तेव्हा ग्रामवासी।
लावियेल्या वेशी गावाचिया॥
ग्रामवासियांनी लावियेले द्वार।
करी विचार सुभेदार तेव्हा ॥
करी गर्जना भयानक व्याघ्र।
कापती धरथर सकळ लोक॥”


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भयभित झाले तेव्हा – संत जगमित्र नागा अभंग – ३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *