संत कान्होबा अभंग

चित्तीं बैसलें चिंतन – संत कान्होबा अभंग – ३९

चित्तीं बैसलें चिंतन – संत कान्होबा अभंग – ३९


चित्तीं बैसलें चिंतन । नारायण नारायण ॥१॥
नलगे गोड कांहीं आतां । आणीक दुसरें सर्वथा ॥२॥
हरपला द्वैतभाव । तेणें देहचि झाला वाव ॥३॥
तुकयाबंधु म्हणे आम्ही । झालों निष्काम ये कामीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

चित्तीं बैसलें चिंतन – संत कान्होबा अभंग – ३९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *